माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम आलेल्या शिरसाटे गावाची सफर

नाशिक : वैभव कातकाडे पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकासासाठी सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा ३.०’ २०२२-२३ स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी राज्यस्तरीय बक्षीस मिळविले असून, यावर्षी इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. माझी वसुंधरा अभियान सुरू झाल्यापासून यात राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक राहिला आहे. त्यात शिरसाटे गावाने …

The post माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम आलेल्या शिरसाटे गावाची सफर appeared first on पुढारी.

Continue Reading माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम आलेल्या शिरसाटे गावाची सफर