Nashik : मान्सून लांबल्याने पेरण्या खोळंबल्या; बळीराजा चिंतेत

कनाशी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा : जून महिना अर्धाच्या वर संपला तरी पेरणीयोग्य पाऊस अद्याप झाला नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करून ठेवली परंतु पावसाचा अद्याप पत्ता नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ग्रामीण भागात बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली आहे. सर्वत्र शुकशुकाट पहावयास मिळत आहे. शेतकरी आता दमदार …

The post Nashik : मान्सून लांबल्याने पेरण्या खोळंबल्या; बळीराजा चिंतेत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मान्सून लांबल्याने पेरण्या खोळंबल्या; बळीराजा चिंतेत