राज्यस्तरीय साहित्य संमेलन : महिलांच्या हातात लेखणी येण्यासाठी अनेक पिढ्या झिजल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलांच्या हातात आज ज्या लेखण्या आहेत, त्यासाठी अनेक पिढ्या झिजल्या आहेत. त्यामुळे आपण काय लिहिले पाहिजे याचे भान स्त्रियांनी ठेवले पाहिजे. महावीरांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या कल्याणासाठी पूल तयार केला असल्याचे प्रतिपादन तृतीयपंथी कार्यकर्त्या व कवयित्री दिशा पिंकी शेख यांनी केले. नाशिक : मिस्तुरा फेस्टमध्ये विविध कलागुणांचे दर्शन साहित्यसखीच्या चौथ्या …

The post राज्यस्तरीय साहित्य संमेलन : महिलांच्या हातात लेखणी येण्यासाठी अनेक पिढ्या झिजल्या appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यस्तरीय साहित्य संमेलन : महिलांच्या हातात लेखणी येण्यासाठी अनेक पिढ्या झिजल्या