साहित्य संमेलनात साहित्यिकांची उणीव !

जळगाव पुढारी वृत्तसेवा; साहित्य संमेलन हे पुस्तक, विचार आणि विचारवंत यांचा एक अविभाज्य नातं असलेले संमेलन असते. मात्र साने गुरुजींच्या पवित्र भूमिती दुसऱ्यांदा होणाऱ्या साहित्य संमेलनात साहित्यिक दिसून न दिसल्यासारखे दिसत होते. त्यामुळे साहित्य संमेलनात साहित्यिकांची उणीव निर्माण झाली का अशी भावना निर्माण झाली होती. साहित्य संमेलनात साहित्यिकांच्या गर्दी बरोबरच प्रेक्षकांची ही गर्दी असते मात्र …

The post साहित्य संमेलनात साहित्यिकांची उणीव ! appeared first on पुढारी.

Continue Reading साहित्य संमेलनात साहित्यिकांची उणीव !

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दिली बहिणाबाईंच्या वाड्यास भेट

जळगाव : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि नामवंत साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी बुधवारी सायंकाळी जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ऐतिहासिक वाड्यास भेट दिली. त्यांनी बहिणाबाईंच्या कुटुंबियांशी संवाद साधला. प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांचे नागपूर येथून काल सायंकाळी जळगाव येथे आगमन झाले. यानंतर त्यांनी जुन्या जळगावातील चौधरी वाड्यास भेट …

The post साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दिली बहिणाबाईंच्या वाड्यास भेट appeared first on पुढारी.

Continue Reading साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी दिली बहिणाबाईंच्या वाड्यास भेट

नाशिकमध्ये रंगणार लेखक, प्रकाशकांचे साहित्य संमेलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित लेखक-प्रकाशकांच्या चौथ्या साहित्य संमेलनाचे शनिवार दि. ६ व ७ मे रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष अशोक कोठावळे, स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर आहेत. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ नाशिक शाखेचे अध्यक्ष विलास पोतदार, उपाध्यक्ष दत्तात्रय पाष्टे, उपाध्यक्ष वसंत …

The post नाशिकमध्ये रंगणार लेखक, प्रकाशकांचे साहित्य संमेलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये रंगणार लेखक, प्रकाशकांचे साहित्य संमेलन

अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन : आशावाद हाच मुस्लीम मराठी साहित्याचा स्थायीभाव – अब्दुल कादर मुकादम

नाशिक : पुढारी वृत्तेसवा नवीन पिढीतील मुस्लीम मराठी साहित्यिकांच्या लेखणीतून मुस्लीम समाजाची व्यथा, वेदना, निराशा मोठ्या प्रमाणात मांडली जाते. परंतु हे वास्तव मान्य केल्यानंतर आशावाद हाच मुस्लीम मराठी साहित्याचा स्थायीभाव असल्याचे जाणवत असल्याचे मत नवव्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांनी व्यक्त केले. शिंदे गटाच्या आमदारांच्या कामांमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण …

The post अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन : आशावाद हाच मुस्लीम मराठी साहित्याचा स्थायीभाव - अब्दुल कादर मुकादम appeared first on पुढारी.

Continue Reading अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन : आशावाद हाच मुस्लीम मराठी साहित्याचा स्थायीभाव – अब्दुल कादर मुकादम

नाशिक : साहित्य खऱ्या अर्थाने वंचितांचा हुंकार व्हावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साहित्य हे वैश्विक जाणिवेचे असावे. तुम्ही आणि साहित्य वेगळे नाही या भावनेतून लिखाण झाल्यास ते एकजिनसी होईल अन् त्याच साहित्यातून खऱ्या अर्थाने वंचितांचा हुंकार होणे आवश्यक आहे, असा सूर वंजारी महासंघातर्फे राज्यस्तरीय साहित्य संमेलनात निघाला. वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीतर्फे समाजाचे पहिले एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि. २५) …

The post नाशिक : साहित्य खऱ्या अर्थाने वंचितांचा हुंकार व्हावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साहित्य खऱ्या अर्थाने वंचितांचा हुंकार व्हावा

नाशिक : साहित्य खऱ्या अर्थाने वंचितांचा हुंकार व्हावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साहित्य हे वैश्विक जाणिवेचे असावे. तुम्ही आणि साहित्य वेगळे नाही या भावनेतून लिखाण झाल्यास ते एकजिनसी होईल अन् त्याच साहित्यातून खऱ्या अर्थाने वंचितांचा हुंकार होणे आवश्यक आहे, असा सूर वंजारी महासंघातर्फे राज्यस्तरीय साहित्य संमेलनात निघाला. वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीतर्फे समाजाचे पहिले एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि. २५) …

The post नाशिक : साहित्य खऱ्या अर्थाने वंचितांचा हुंकार व्हावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साहित्य खऱ्या अर्थाने वंचितांचा हुंकार व्हावा

राज्यस्तरीय साहित्य संमेलन : महिलांच्या हातात लेखणी येण्यासाठी अनेक पिढ्या झिजल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलांच्या हातात आज ज्या लेखण्या आहेत, त्यासाठी अनेक पिढ्या झिजल्या आहेत. त्यामुळे आपण काय लिहिले पाहिजे याचे भान स्त्रियांनी ठेवले पाहिजे. महावीरांपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या कल्याणासाठी पूल तयार केला असल्याचे प्रतिपादन तृतीयपंथी कार्यकर्त्या व कवयित्री दिशा पिंकी शेख यांनी केले. नाशिक : मिस्तुरा फेस्टमध्ये विविध कलागुणांचे दर्शन साहित्यसखीच्या चौथ्या …

The post राज्यस्तरीय साहित्य संमेलन : महिलांच्या हातात लेखणी येण्यासाठी अनेक पिढ्या झिजल्या appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यस्तरीय साहित्य संमेलन : महिलांच्या हातात लेखणी येण्यासाठी अनेक पिढ्या झिजल्या

साहित्य संमेलने लोकवर्गणीतूनच व्हावीत : लक्ष्मीकांत देशमुख

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा साहित्य संमेलनांचे आयोजन लोकवर्गणीतूनच केले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा सेवानिवृत्त जिल्हाधिकारी सुप्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी नाशिक येथे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय 19व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले. नाशिक : त्यांनी 68 व्या वर्षी मिळवली पीएच.डी. पाथर्डी फाटा नाशिक येथील मानवधन विद्यानगरीत …

The post साहित्य संमेलने लोकवर्गणीतूनच व्हावीत : लक्ष्मीकांत देशमुख appeared first on पुढारी.

Continue Reading साहित्य संमेलने लोकवर्गणीतूनच व्हावीत : लक्ष्मीकांत देशमुख

ग्रामीण भागात साहित्य संमेलन होणे काळाची गरज: प्रा. डॉ. दासू वैद्य

घनसावंगी: पुढारी वृत्तसेवा: ग्रामीण कथाकार, कादंबरीकार नाटककार व साहित्यिकांमध्ये संस्काराची शिदोरी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सांस्कृतिक व साहित्याचे बीज रोवण्यासाठी साहित्य संमेलन होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. दासू वैद्य यांनी केले. संत रामदास महाविद्यालय येथे आयोजित केलेल्या 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन 2022, या संमेलनाच्या …

The post ग्रामीण भागात साहित्य संमेलन होणे काळाची गरज: प्रा. डॉ. दासू वैद्य appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामीण भागात साहित्य संमेलन होणे काळाची गरज: प्रा. डॉ. दासू वैद्य