साहित्य संमेलने लोकवर्गणीतूनच व्हावीत : लक्ष्मीकांत देशमुख

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा साहित्य संमेलनांचे आयोजन लोकवर्गणीतूनच केले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा सेवानिवृत्त जिल्हाधिकारी सुप्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी नाशिक येथे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय 19व्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना केले. नाशिक : त्यांनी 68 व्या वर्षी मिळवली पीएच.डी. पाथर्डी फाटा नाशिक येथील मानवधन विद्यानगरीत …

The post साहित्य संमेलने लोकवर्गणीतूनच व्हावीत : लक्ष्मीकांत देशमुख appeared first on पुढारी.

Continue Reading साहित्य संमेलने लोकवर्गणीतूनच व्हावीत : लक्ष्मीकांत देशमुख