नाशिक : रिफायनरीवरून ठाकरेंचे दुटप्पी राजकारण; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बारसू रिफायनरीच्या कामात राजकारण आणले जात आहे. वास्तविक, सन २०२२ मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उत्तम असल्याचे सुचविले होते. मात्र राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर त्यांच्याकडून लाेकांमध्ये गैरसमज पसरविले जात आहेत. बारसू रिफायनरीवरून ठाकरे दुटप्पी राजकारण करत असल्याची टीका राज्याचे उद्योगमंत्री …

The post नाशिक : रिफायनरीवरून ठाकरेंचे दुटप्पी राजकारण; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रिफायनरीवरून ठाकरेंचे दुटप्पी राजकारण; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका