मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
त्र्यंबकेश्वर; पुढारी वृत्तसेवा : त्र्यंबकेश्वर येथे मंगळवारी आदिवासी संघटनांनी विराट मोर्चा आयोजित केला होता. मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि महिलांवर अत्याचार करणार्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. आदिवासी बांधवांनी मोर्चाने तहसील कार्यालयावर धडक देऊन तहसीलदार श्वेता संचेती यांना निवेदन दिले. मोर्चाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब …
The post मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी appeared first on पुढारी.