समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला : छगन भुजबळ

मुंबई, नाशिक : पुढारी वृत्तसेवा ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने देशातील ओबीसी चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे. Hari Narke Passes …

The post समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading समता परिषदेचा वैचारिक आधारस्तंभ निखळला : छगन भुजबळ