राज्यात आजपासून ‘नशामुक्त भारत पंधरवडा’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारत सरकारने अंमली पदार्थांच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग्जमुक्त भारत’ चा संकल्प केला आहे. त्या अनुषंगाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दि. १२ ते २६ जून या कालावधीत ‘नशामुक्त भारत पंधरवडा’ (Drug Free India) जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात पंधरवड्याचे नियोजन करण्यात आले आहे. ‘नशामुक्त भारत’चे स्वप्न साकारण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह विविध माध्यमांचा प्रभावी वापर …

The post राज्यात आजपासून 'नशामुक्त भारत पंधरवडा' appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात आजपासून ‘नशामुक्त भारत पंधरवडा’