नाशिक : वीजतारांच्या घर्षणात लागलेल्या आगीमुळे आंबा बाग जळून खाक

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली शिवारात फार्महाऊसच्या जागेतून गेलेल्या वीजवाहक तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत 13 एकर क्षेत्रावरील शेकडो आंब्याची झाडे जळून खाक झाली आहेत. त्याचसोबत ठिबक सिंचन व 100 फिनोलेक्स पाईप जळाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. अवयव दान करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ४२ दिवसांची विशेष सुटी मंगळवार (दि.25) रोजी दुपारच्या वेळेस …

The post नाशिक : वीजतारांच्या घर्षणात लागलेल्या आगीमुळे आंबा बाग जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीजतारांच्या घर्षणात लागलेल्या आगीमुळे आंबा बाग जळून खाक