नाशिक : जिल्हा परिषदेमार्फत आदर्श गाव योजना सुरू, पहिल्या टप्प्यात ५१ गावांचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५१ गावे स्मार्ट करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी निर्गमित केला आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातून काही गावांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांना प्राधान्याने काही योजना देण्यात …

The post नाशिक : जिल्हा परिषदेमार्फत आदर्श गाव योजना सुरू, पहिल्या टप्प्यात ५१ गावांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेमार्फत आदर्श गाव योजना सुरू, पहिल्या टप्प्यात ५१ गावांचा समावेश