अवघे ४३ टक्केच आभा कार्ड वितरीत, २२ लाख ५८ हजार ६३६ लाभार्थी वंचित

जिल्ह्यातील एकूण ३९ लाख ७९ हजार ६६४ लाभार्थ्यांपैकी १७ लाख २१ हजार २८ म्हणजेच ४३ टक्के लाभार्थ्यांनाच आयुष्मान भारत कार्डचे वितरण झाल्याचे समोर आले आहे. अद्याप जिल्ह्यातील २२ लाख ५८ हजार ६३६ म्हणजेच ५७ टक्के लाभार्थी या कार्डपासून वंचित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग यामध्ये कुठे कमी पडतोय का? किंवा याबाबतची कारणे काय हे बघणेही …

The post अवघे ४३ टक्केच आभा कार्ड वितरीत, २२ लाख ५८ हजार ६३६ लाभार्थी वंचित appeared first on पुढारी.

Continue Reading अवघे ४३ टक्केच आभा कार्ड वितरीत, २२ लाख ५८ हजार ६३६ लाभार्थी वंचित