लोकसभेचा रणसंग्राम : मंत्र्यांकडून २० तारखेपर्यंत कार्यक्रमांसाठी वेळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणूकीच्या घोषणेवरुन उत्सुकता शिगेला पोहचली असताना राज्यात मंत्री व व्हीव्हीआयपींकडून विविध कार्यक्रमांसाठी २० तारखेपर्यंत वेळ दिली जात आहे. त्यानंतर आलेल्या कार्यक्रमांच्या निमंत्रणावर मंत्री फुली मारत आहेत. त्यामूळे एकुण परिस्थिती बघता २० तारखेनंतर कोणत्याही क्षणी निवडणूकीची आचारसंहिता लागू होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूकीचा फिव्हर आहे. …

The post लोकसभेचा रणसंग्राम : मंत्र्यांकडून २० तारखेपर्यंत कार्यक्रमांसाठी वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभेचा रणसंग्राम : मंत्र्यांकडून २० तारखेपर्यंत कार्यक्रमांसाठी वेळ