पाण्याअभावी ग्रामीण जनतेचे हाल; उपाययोजना रखडल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील पाणीटंचाईचा दाह दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी ग्रामीण जनतेचे हाल होत आहेत. एकीकडे जनता टंचाईला तोंड देत असताना टंचाई उपाययोजनांबाबत लाेकप्रतिनिधींमध्ये अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र तीव्र रोष आहे. (water scarcity) चालूवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यावर टंचाईच्या (water scarcity) झळा दाटल्या आहेत. ऐन फेब्रुवारीच्या मध्यात जिल्ह्यामधील ४३६ गावे आणि वाड्यांना …

The post पाण्याअभावी ग्रामीण जनतेचे हाल; उपाययोजना रखडल्या appeared first on पुढारी.

Continue Reading पाण्याअभावी ग्रामीण जनतेचे हाल; उपाययोजना रखडल्या