पाणीटंचाईच्या झळा : पाण्यासाठी टँकरवारी; दररोज ५० फेऱ्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण भागापाठोपाठ नाशिक शहरातही पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. शहरातील जुने नाशिक, पंचवटी, सिडकोतील उंचसखल भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी आल्याने महापालिकेने या भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. सद्यस्थितीत शहरात दररोज टँकरच्या ५० फेऱ्या होत आहेत. गत पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणे भरली नाहीत. त्यातच मराठवाड्याकरिता नाशिक व …

The post पाणीटंचाईच्या झळा : पाण्यासाठी टँकरवारी; दररोज ५० फेऱ्या appeared first on पुढारी.

Continue Reading पाणीटंचाईच्या झळा : पाण्यासाठी टँकरवारी; दररोज ५० फेऱ्या

महाराष्ट्राच्या चेरापुंजीतच पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती

पावसाचे माहेरघर व महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात पावसाळ्यात सुमारे चार हजार मिलीमिटर पावसाची नोंद होते. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस हाेऊनही केवळ नियोजनाअभावी तालुकावासीयांच्या नशिबी दरवर्षी पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती करावी लागत आहे. इगतुपरी शहरातही गेल्या पाच वर्षांपासून आठवड्यातून केवळ तीन दिवस पाणीपुरवठा केला जात आहे. तर नगरपरिषद हद्दीत येणाऱ्या आदिवासी पाड्यांवर …

The post महाराष्ट्राच्या चेरापुंजीतच पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्राच्या चेरापुंजीतच पाण्यासाठी दाही दिशांना भटकंती

पाण्याअभावी ग्रामीण जनतेचे हाल; उपाययोजना रखडल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील पाणीटंचाईचा दाह दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी ग्रामीण जनतेचे हाल होत आहेत. एकीकडे जनता टंचाईला तोंड देत असताना टंचाई उपाययोजनांबाबत लाेकप्रतिनिधींमध्ये अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र तीव्र रोष आहे. (water scarcity) चालूवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यावर टंचाईच्या (water scarcity) झळा दाटल्या आहेत. ऐन फेब्रुवारीच्या मध्यात जिल्ह्यामधील ४३६ गावे आणि वाड्यांना …

The post पाण्याअभावी ग्रामीण जनतेचे हाल; उपाययोजना रखडल्या appeared first on पुढारी.

Continue Reading पाण्याअभावी ग्रामीण जनतेचे हाल; उपाययोजना रखडल्या