चांदवड शेतकरी मेळावा : आज शेतकरी संकटात पण सरकारचे त्याकडे लक्षच नाही

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज गुरुवारी (दि. १४) नाशिकमध्ये दाखल  होत चांदवडमध्ये जाहीर सभा घेत आहे. त्यांच्यासमवेत खासदार शरद पवार व संजय राऊत उपस्थित झाले आहेत. राहुल गांधी यांच्या मुक्तसंवादानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. महाविकास …

The post चांदवड शेतकरी मेळावा : आज शेतकरी संकटात पण सरकारचे त्याकडे लक्षच नाही appeared first on पुढारी.

Continue Reading चांदवड शेतकरी मेळावा : आज शेतकरी संकटात पण सरकारचे त्याकडे लक्षच नाही