नाशिकचे कुसुमाग्रज काव्य उद्यान मोजतेय अखेरच्या घटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले… प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले… कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ या कवितेतील या ओळींची आठवण त्यांच्याच नावाने पंचवटीत उभारलेल्या काव्य उद्यानाची सद्यस्थिती पाहिल्यावर आल्याशिवाय राहात नाही. विशेष म्हणजे या उद्यानामध्ये उभारण्यात आलेल्या काव्यशिलांमध्ये ‘कणा’ या कवितेचीही काव्यशिला असून, ती गाजरगवतात हरवली आहे. कोट्यवधी रुपये …

The post नाशिकचे कुसुमाग्रज काव्य उद्यान मोजतेय अखेरच्या घटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे कुसुमाग्रज काव्य उद्यान मोजतेय अखेरच्या घटका