नाशिक : अधिकाऱ्यांना खुर्च्या अन् शेतकऱ्यांना सतरंजीदेखील नाही

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा किकवी धरणग्रस्तांठी आयोजित बैठकीत अधिकारी खुर्च्यांवर विराजमान झाले खरे, मात्र शेतकरी बांधवांना बसण्यासाठी साध्या सतरंज्यादेखील नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. किकवी धरणाने बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांची बैठक येथील श्री संत जनार्दनस्वामी आश्रमात बोलवण्यात आली होती. 15 वर्षांपासून धरणाचा बासनात गुंडाळलेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी खासदार गोडसे यांनी पुढाकार घेतला …

The post नाशिक : अधिकाऱ्यांना खुर्च्या अन् शेतकऱ्यांना सतरंजीदेखील नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अधिकाऱ्यांना खुर्च्या अन् शेतकऱ्यांना सतरंजीदेखील नाही