नाशिक जिल्ह्यात टंचाईच्या झळा, जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली असताना सद्यस्थितीत लहान-मोठ्या जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतका चारा शिल्लक आहे. भविष्यात चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी पाणी असलेल्या भागात शेतकऱ्यांच्या सहाय्याने चारा लागवड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित विभागांना केल्या आहेत. मान्सूनचे तीन महिने सरले तरीही अपेक्षित पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी …
The post नाशिक जिल्ह्यात टंचाईच्या झळा, जनावरांसाठी सहा महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक appeared first on पुढारी.