नाना पाटेकर : सह्याद्री फार्म्स येथे ११ व्या शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केवळ गोंजारणारे दु:ख मांडू नका. स्वत:च्या धमन्यांत वाहणारी वेदना रसरशीतपणे मांडा. शेतकऱ्यांच्या अस्सल वेदनांना ताकदीने वाचा फोडा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या ‘नटसम्राट’मधील संवादाचा उल्लेख करीत ते म्हणाले की, शेतकऱ्याने आता मरू नये तर फक्त जगावं. केवळ चांगले दिवस येतील …

The post नाना पाटेकर : सह्याद्री फार्म्स येथे ११ व्या शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading नाना पाटेकर : सह्याद्री फार्म्स येथे ११ व्या शेतकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन