नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ठाकरे गटाचा ‘आक्रोश’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देताना हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सोमवारी (दि.४) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेकडो शेतकरी बैलगाड्या आणि ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरे गटातर्फे …

The post नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ठाकरे गटाचा 'आक्रोश' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला ठाकरे गटाचा ‘आक्रोश’