नाशिक : अवकाळीचा साडेसात हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ७ हजार ४२५ हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला आहे. तब्बल ५६० गावांमधील रब्बी हंगामीतील पिके मातीमोल झाली आहेत. त्यामुळे १८ हजार ९९० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, नुकसानभरपाईसाठी १४ कोटी १० लाख २१ हजार रुपयांची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. चालू महिन्यात …
The post नाशिक : अवकाळीचा साडेसात हजार हेक्टरवरील पिकांना तडाखा appeared first on पुढारी.