आदिवासी जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दीष्ट बारा दिवसांत पूर्ण

धुळे : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आदिवासी जमातींच्या सर्वांगिण विकासासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (पीएम जनमन) या योजनेत राज्यातील दुर्गम भागातील आदिवासी जमातींच्या २,३९५ घरांना वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट महावितरणने केवळ बारा दिवसात पूर्ण केले. महावितरणच्या पुढाकारामुळे प्रत्यक्षात आदिवासी जमातींची २,४५४ घरे नव वर्षाच्या पहिल्या दिवसापर्यंत उजळण्यात यश मिळाले …

The post आदिवासी जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दीष्ट बारा दिवसांत पूर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी जमातींना वीज पुरवठ्याचे उद्दीष्ट बारा दिवसांत पूर्ण