यंदा थंडीचे प्रमाण घटल्याचे कारण: वाऱ्याविरुद्ध उडण्याचे पक्ष्यांचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात थंडीच्या हंगामात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात होत असते. देश- विदेशातील पक्षी या ठिकाणी येऊन पाहुणचार घेऊन जातात. मात्र, यंदा थंडीत सातत्य नसल्याने दोन महिने आधीच स्थलांतरित पक्ष्यांनी घराचा रस्ता पकडला आहे. बहुतांश पक्षी परतीच्या मार्गावर निघाल्याने, वातावरण बदलाचा हा संकेत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात दरवर्षी …

The post यंदा थंडीचे प्रमाण घटल्याचे कारण: वाऱ्याविरुद्ध उडण्याचे पक्ष्यांचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी appeared first on पुढारी.

Continue Reading यंदा थंडीचे प्रमाण घटल्याचे कारण: वाऱ्याविरुद्ध उडण्याचे पक्ष्यांचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी