नाशिक : पाणीटंचाईतून मनमाडची होणार आता कायमची सुटका

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील सव्वा लाख नागरिकांची पाणीटंचाईतून कायमची सुटका आणि शहराचा कायापालट करणार्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचा कार्यारंभ आदेश मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आ. सुहास कांदे यांच्यामार्फत योजनेचे कॉन्ट्रॅक्टर ईगल कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी विनय चूक यांना देण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेला मनमाडकरांचा पाणीप्रश्न कायमचा सोडविण्याच्या आ. कांदे …

The post नाशिक : पाणीटंचाईतून मनमाडची होणार आता कायमची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणीटंचाईतून मनमाडची होणार आता कायमची सुटका