पाणी टंचाई वाढलेली असताना टँकरची संख्या ११९ वर; प्रशासनाला बैठकीचा विसर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात टंचाईचा दाह वाढला असून, तब्बल ३७७ गावे-वाड्यांना ११९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात दिवसागणिक टँकरचा फेरा वाढत असताना प्रशासनाला टंचाई निवारण बैठकीचा विसर पडला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत आहे. गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात टंचाई जाणवत आहे. प्रमुख चोवीस धरणांमध्ये ५७ पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे …

The post पाणी टंचाई वाढलेली असताना टँकरची संख्या ११९ वर; प्रशासनाला बैठकीचा विसर appeared first on पुढारी.

Continue Reading पाणी टंचाई वाढलेली असताना टँकरची संख्या ११९ वर; प्रशासनाला बैठकीचा विसर