दर भिडले गगनाला : अवघ्या पाचच वर्षांत किमतींमध्ये ४० टक्क्यांनी वाढ
गेल्या पाच, सात वर्षांत मुंबई, पुण्याकडीलच नव्हे तर ठाणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरमधील नाशिकमध्ये स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने वाढल्याने येथील रिअल इस्टेटचे दर वाढता वाढत आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या एकूण गृहखरेदी-विक्रीतील ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार मुंबई-पुण्याकडील गुंतवणूकदारांमार्फत होत असल्याने शहरासह उपनगरांमधील प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील पाच वर्षांत प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याने, …
The post दर भिडले गगनाला : अवघ्या पाचच वर्षांत किमतींमध्ये ४० टक्क्यांनी वाढ appeared first on पुढारी.