जळगाव : आता तरी आम्हाला विसरा, किती दिवस असे छळणार? गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना सवाल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ‘किती दिवस बंड झाले, बंड झाले यावर बोलणार. आता तरी आम्हाला विसरा. किती दिवस आम्हाला असे छळणार’ ? असा सवाल करत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. गिरीश महाजनांना धक्का; जळगाव मनपात भाजपाचे चार नगरसेवक अपात्र आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर राज्याचे …

The post जळगाव : आता तरी आम्हाला विसरा, किती दिवस असे छळणार? गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आता तरी आम्हाला विसरा, किती दिवस असे छळणार? गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना सवाल