बेवारस वाहने उचलण्याची मनपाची घोषणा हवेतच, आता दिलं ‘हे’ कारण
नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शहरातील रस्त्यांवर बेवारस उभी असलेली वाहने उचलण्याची महापालिकेची घोषणा पंधरा दिवसातच हवेत विरली आहे. सदर वाहने हटविण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाकडे कुठलीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने गेल्या पंधरा दिवसात एकही कारवाई होऊ शकलेली नाही. वाहने उचलण्यासाठी महापालिकेला टोईंग ठेकेदार नियुक्त नेमावा लागणार असून, त्यानंतरच प्रत्यक्ष कारवाईला प्रारंभ होऊ शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी …
The post बेवारस वाहने उचलण्याची मनपाची घोषणा हवेतच, आता दिलं 'हे' कारण appeared first on पुढारी.