नाशिक : पडत्या काळात ‘आधार’ बनलेल्या गावच्या वैभवाला पाच लाखांचे दान!
नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा पडत्या काळात अनेक वर्षे शाळेचे वर्ग भरण्यासाठी गावचे वैभव असलेल्या ज्या ग्रामदैवत मंदिरांचा ‘आधार’ घेतला, त्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी खारीचा वाटा उचलून नगरसूल शिक्षण मंडळाने तब्बल पाच लाखांचे दान दिले. ‘त्या’ दिवसांची अशा पद्धतीने परतफेड करून संस्थेने समाजासमोर वेगळा आदर्श उभा केला असून, त्याचे पंचक्रोशीत स्वागत केले जात आहे. बालकांच्या ह्रदय …
The post नाशिक : पडत्या काळात 'आधार' बनलेल्या गावच्या वैभवाला पाच लाखांचे दान! appeared first on पुढारी.