दोन वर्षांनंतर ‘जय मल्हार’चा उद्घोष…

प्रासंगिक – मनोज काळे जेजुरीनंतरची उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी यात्रा, अशी ख्याती असलेल्या ओझरचे ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर यंदाचा हा पहिलाच यात्रोत्सव असल्याने भाविकांसोबतच ओझरकरदेखील यात्रा धूमधडाक्यात साजरी करणार आहे. ग्रामदैवत श्रीखंडेराव महाराज यात्रोत्सव मंगळवारी (दि. 29) सुरू होत आहे. पाच दिवस चालणार्‍या या …

The post दोन वर्षांनंतर ‘जय मल्हार’चा उद्घोष... appeared first on पुढारी.

Continue Reading दोन वर्षांनंतर ‘जय मल्हार’चा उद्घोष…