महाबोधिवृक्ष अनुराधापुरा-नाशिकमधील संवाद सेतू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; सुमारे २३०० वर्षांची परंपरा लाभलेला महाबोधिवृक्ष मानवी बंधुत्वाचे प्रतीक आहे. बोधिवृक्ष प्रेम, आदर, मैत्री अन् शांततेचा संदेश देत असल्याने त्यातून मानव कल्याण साध्य होणार आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे श्रीलंकेतील अनुराधापुरा आणि भारतातील नाशिक या दोघांना जोडणारा तो संवाद सेतू ठरेल, असा आशावाद श्रीलंकेचे धार्मिक आणि सांस्कृतिक मंत्री विदुर विक्रमनायके …

The post महाबोधिवृक्ष अनुराधापुरा-नाशिकमधील संवाद सेतू appeared first on पुढारी.

Continue Reading महाबोधिवृक्ष अनुराधापुरा-नाशिकमधील संवाद सेतू