नाशिक : शेतकरी अन जवान देशाचे मानबिंदू – ॲड. नितीन ठाकरे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा  देशाचा मानबिंदू हा शेतकरी आणि सीमेवरील जवान आहे. या दोन घटकांकडे भारतीयांनी केवळ गरज म्हणून न बघता त्यांचा योग्य त्या ठिकाणी मानसन्मान झालाच पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपल्याला ‘जय जवान जय किसान’ म्हणता येईल. असे मत नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केले. …

The post नाशिक : शेतकरी अन जवान देशाचे मानबिंदू - ॲड. नितीन ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकरी अन जवान देशाचे मानबिंदू – ॲड. नितीन ठाकरे