नाशिक : मिरची कवडीमोल झाल्याने उत्पादक हतबल

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा कांदा, टोमॅटोनंतर मिरचीच्या बाजारभावात घसरण होत असल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लाखो रुपये खर्च करून मिरचीला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने अक्षरशः मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. निफाड तालुक्यातील लासलगावजवळील वेळापूर येथील शेतकरी एकनाथ कुटे यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रामध्ये आरमार …

The post नाशिक : मिरची कवडीमोल झाल्याने उत्पादक हतबल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मिरची कवडीमोल झाल्याने उत्पादक हतबल