मालेगावी चार वर्षांत लाखो भुकेल्यांनी दिला तृप्तीचा ढेकर

नाशिक (मालेगाव) : नीलेश शिंपी गोरगरीब व भुकेल्यांना पोटभर जेवण मिळावे, या उदात्त हेतूने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून दि. 26 जानेवारी 2020 रोजी राज्यभरात शिवभोजन थाळी योजना (Shiv Bhojan Thali Yojana) राबविण्यास प्रारंभ झाला. भुकेल्यांना केवळ 10 रुपयांत पोटभर जेवण मिळावे, या उद्देशानेच तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुरू केलेल्या या योजनेंतर्गत मालेगाव तालुक्यातील …

The post मालेगावी चार वर्षांत लाखो भुकेल्यांनी दिला तृप्तीचा ढेकर appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावी चार वर्षांत लाखो भुकेल्यांनी दिला तृप्तीचा ढेकर