धुळे : अतिवृष्टीमध्ये मदत न दिल्यामुळेच शेतकरी आत्महत्येमध्ये वाढ – अंबादास दानवे 

धुळे : पुढारी वृत्तसेवा अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याला राज्यातील सरकारने आश्वासनापलीकडे कोणतीही मदत दिली नाही. अतिवृष्टी झाल्याबरोबर त्वरीत मदत मिळाल्यास शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या. त्यामुळे हे सरकार आणखी किती आत्महत्या होण्याची वाट पाहत आहेत, असा प्रश्न विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. मेहबूबा मुफ्तीच्या हातातील कमळापेक्षा काँग्रेसच्या हातातील मशाल बरी, अशी टीका …

The post धुळे : अतिवृष्टीमध्ये मदत न दिल्यामुळेच शेतकरी आत्महत्येमध्ये वाढ - अंबादास दानवे  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अतिवृष्टीमध्ये मदत न दिल्यामुळेच शेतकरी आत्महत्येमध्ये वाढ – अंबादास दानवे