कृषिमंत्री अब्दुल सत्तार : आधुनिक शेतीमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रायोगिक शेतीमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात निश्चितच आमूलाग्र बदल घडतो आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. नाशिक येथील डोंगरे वसतिगृह येथे आयोजित कृषी महोत्सवाच्या भेटीदरम्यान शनिवारी (दि. 10) ते बोलत होते. अजित पवार उद्या इंदापूरच्या कृषी महोत्सवाला देणार भेट यावेळी कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक मोहन …

The post कृषिमंत्री अब्दुल सत्तार : आधुनिक शेतीमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल appeared first on पुढारी.

Continue Reading कृषिमंत्री अब्दुल सत्तार : आधुनिक शेतीमुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आमूलाग्र बदल