नाशिक : राज्यपालांनी घेतला आढावा : विद्यार्थ्यांकडेही वेधले लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातल्या आदिवासी बांधवांसाठी आदिवासी विकास विभाग सतत कार्यशील असतो. आदिवासी विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच सर्वच आदिवासी बांधवांचे आरोग्य, जीवनकौशल्य यासाठी विविध उपक्रम आदिवासी विकास विभागाकडून राबविले जातात. मागील तीन वर्षांतील राबविलेले विविध उपक्रम आणि योजनांचा राजभवन येथील बैठकीत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी नुकताच आढावा घेतला. राज्य सरकारने ‘आरटीई’मधील शाळांचे १८०० …

The post नाशिक : राज्यपालांनी घेतला आढावा : विद्यार्थ्यांकडेही वेधले लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यपालांनी घेतला आढावा : विद्यार्थ्यांकडेही वेधले लक्ष