धर्मांतरणातून राष्ट्रांतरणाचा कुटील डाव रोखण्यासाठी कायद्याची गरज : योगी आदित्यनाथ

जळगाव : उत्तर प्रदेशात कुणी धर्मांतर करु शकत नाही, तेथे असे केल्यास १० वर्षांची शिक्षा आहे. आता तिथे दंगल होत नाही. तसेच गोहत्या केल्यास कठोर शासन केले जाते. आम्ही कुणासोबतही भेदभाव करत नाही. मात्र आमच्या आस्थेला ठेच पोहोचल्यास सहन केलं जाणार नाही. धर्मांतरणाच्या माध्यमातून राष्ट्रांतरणाचा हेतू दिसून येत आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध होऊन धर्मांतरण …

The post धर्मांतरणातून राष्ट्रांतरणाचा कुटील डाव रोखण्यासाठी कायद्याची गरज : योगी आदित्यनाथ appeared first on पुढारी.

Continue Reading धर्मांतरणातून राष्ट्रांतरणाचा कुटील डाव रोखण्यासाठी कायद्याची गरज : योगी आदित्यनाथ