काळ्या मातीचे संवर्धन करावे : बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा शेतकर्‍यांना सल्ला

नाशिक पुढारी : वृत्तसेवा  सद्यस्थितीत शेतकर्‍यांकडून सेंद्रिय शेतीऐवजी रासायनिक शेती केली जाते. हे प्रमाण आदिवासी भागात कमी असले, तरी भविष्यात त्याचे लोण पोहोचू शकते. पारंपरिक बियाणे जास्त पीक देऊ शकत नाहीत. मात्र, ते कमीत कमी विषारी पिकाच्या उच्च उत्पादनापेक्षा चांगले आहे. पारंपरिक बियाणांना खते किंवा कीटकनाशकांची गरज नसते. आदिवासी शेतकर्‍यांनी काळ्या मातीचे संवर्धन करावे, असे …

The post काळ्या मातीचे संवर्धन करावे : बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा शेतकर्‍यांना सल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading काळ्या मातीचे संवर्धन करावे : बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा शेतकर्‍यांना सल्ला