जिल्ह्यामध्ये तीन वर्षांत ६९८ जोडप्यांचे अर्ज; ४८२ प्रस्ताव लाभाच्या प्रतीक्षेत; ५० हजार रुपये अनुदान

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेमध्ये जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत म्हणजेच २०२१ पासून आतापर्यंत ६९८ जोडप्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २१६ जोडप्यांना लाभ मिळाला असून, उर्वरित ४८२ जोडपे अद्यापही लाभापासून वंचित आहेत. वेळोवेळी पाठपुरावा करूनही या जोडप्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने प्रस्तावांची पूर्तता करून राज्य शासनाकडे …

The post जिल्ह्यामध्ये तीन वर्षांत ६९८ जोडप्यांचे अर्ज; ४८२ प्रस्ताव लाभाच्या प्रतीक्षेत; ५० हजार रुपये अनुदान appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यामध्ये तीन वर्षांत ६९८ जोडप्यांचे अर्ज; ४८२ प्रस्ताव लाभाच्या प्रतीक्षेत; ५० हजार रुपये अनुदान