कडक उन्हाळ्यातील लग्नसराई! उशीर होत असल्याने नाराजीचा सूर

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा कडक उन्हात घामाघूम झालेल्या पाहुणे मंडळींना ताटकळत ठेवून उशिराने लग्न लावणे हे फॅशनच होऊ पाहत आहे. याबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. १२.३५ चे लग्न पावणेदोनला लागते, मग लग्न मुहूर्त काढतात कशाला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Summer Wedding) नाशिक जिल्ह्यात यंदा उन्हाची तीव्रता जास्त आहे. पारा ३५ …

Continue Reading कडक उन्हाळ्यातील लग्नसराई! उशीर होत असल्याने नाराजीचा सूर