विकसित भारत यात्रेतून सव्वादोन लाख नागरिकांना लाभ 

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरात विकसित संकल्प भारत यात्रा अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सर्वच १५ तालुक्यांमध्ये यासाठी विशेष तयार करण्यात आलेली व्हॅन फिरत असून, नागरिकांना तत्काळ दाखले तयार करून लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय जनजाती दिनाच्या मुहुर्तावर ही मोहीम सुरू करण्यात आली होती. येत्या …

The post विकसित भारत यात्रेतून सव्वादोन लाख नागरिकांना लाभ  appeared first on पुढारी.

Continue Reading विकसित भारत यात्रेतून सव्वादोन लाख नागरिकांना लाभ