पटसंख्या कमी असण्याचे काय आहे कारण; कधी निघेल तोडगा

सर्वांना शिक्षण मिळावे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. त्याची योग्य ती अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षण विभाग कार्यरत आहे. जिल्ह्यात तब्बल १४२ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थिसंख्या आहे. तरीदेखील या शाळांना कमीत कमी दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने काही तालुक्यांमध्ये अवघे दोनच विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेत जवळपास १२०० शिक्षकांची भरतीप्रक्रिया प्रलंबित असून, …

The post पटसंख्या कमी असण्याचे काय आहे कारण; कधी निघेल तोडगा appeared first on पुढारी.

Continue Reading पटसंख्या कमी असण्याचे काय आहे कारण; कधी निघेल तोडगा