भारत जोडो यात्रा : जीवनमूल्ये संवर्धनासाठी… नागरिक सभेत उमटला सूर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी 3600 किलोमीटरची भव्य पदयात्रा सुरू केली आहे. या यात्रेचे जोरदार स्वागत महाराष्ट्रासह विविध राज्यांत होत आहे. भारतीय जीवनमूल्ये संवर्धनासाठी ही यात्रा असल्याचा सूर भारत जोडो यात्रेनिमित्त सोमवारी (दि. 14) मेनरोडवरील गाडगे महाराज पुतळ्याजवळ झालेल्या नागरिक सभेत उमटला. भारत जोडो : पुन्हा …
The post भारत जोडो यात्रा : जीवनमूल्ये संवर्धनासाठी... नागरिक सभेत उमटला सूर appeared first on पुढारी.