भारतीय रेल्वेने पकडला वेग; वर्षागणिक होतेय वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनानंतर रेल्वेप्रवासाने आता पुर्णपणे वेग पकडला आहे. भारतीय रेल्वेच्या तिकीट उत्पन्नात प्रचंड वाढ झालेली आहे. परंतु वेटिंग तिकिट रद्द केल्याने भारतीय रेल्वेची चांदी झाली आहे. वर्ष २०२१ ते जानेवारी २०२४ या कालावधीत भारतीय रेल्वेने रद्द केलेल्या वेटिंग तिकिटांमुळे तब्बल १ हजार २२९ कोटी ८५ लाख रुपयांची कमाई केली आहे. मध्य प्रदेश …

The post भारतीय रेल्वेने पकडला वेग; वर्षागणिक होतेय वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading भारतीय रेल्वेने पकडला वेग; वर्षागणिक होतेय वाढ