नाशिक : ‘गाव विकणे आहे’ शेतक-यांच्या घोषणेनंतरही शासनाची दखल नाही

देवळा; पुढारी वृत्तसेवा : केंद्र आणि राज्य शासन शेतकरी विरोधी असल्याने आम्हाला आमच्या शेतजमिनी शासनाला विक्री करायच्या आहेत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली असून याला संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात माळवाडी (ता देवळा) येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या वतीने शासनाला निवेदन दिले. यावेळी अविनाश बागुल, विनायक शिंदे, जयदीप …

The post नाशिक : 'गाव विकणे आहे' शेतक-यांच्या घोषणेनंतरही शासनाची दखल नाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘गाव विकणे आहे’ शेतक-यांच्या घोषणेनंतरही शासनाची दखल नाही