जळगाव : भाववाढीच्या आशेने घरातील कापसाची साठवणूक ठरतेय धोकादायक; शेतकरी संकटात
जळगाव : पुढारी वृत्तसेवा पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीची जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. गेल्या हंगामात कापसाला १२ ते १३ हजाराचा भाव मिळाला असल्याने यंदा कापूस लागवड वाढली. यंदा मात्र उत्पादनातच घट झाल्याने चांगला दर मिळाला तर उत्पादनातील घट भरून निघेल अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र योग्य भावच मिळत नसल्याने जळगाव जिल्ह्यात …
The post जळगाव : भाववाढीच्या आशेने घरातील कापसाची साठवणूक ठरतेय धोकादायक; शेतकरी संकटात appeared first on पुढारी.
Continue Reading
जळगाव : भाववाढीच्या आशेने घरातील कापसाची साठवणूक ठरतेय धोकादायक; शेतकरी संकटात