नाशिक : सुधारित आणेवारीत सर्व गावे 50 पैशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा प्रशासनाने आणेवारी अंतर्गत जिल्ह्यातील एक हजार 962 गावांची पैसेवारी घोषित केली आहे. त्यामध्ये खरीप व रब्बी हंगामातील दोन्ही गावांची आणेवारी 50 पैशांवर असल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती नसेल. दरम्यान, डिसेंबरमध्ये महिन्यात अंतिम आणेवारी घोषित केली जाईल. जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. अनेक तालुक्यांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक पर्जन्याची नोंद झाली. त्यामुळे मुबलक …

The post नाशिक : सुधारित आणेवारीत सर्व गावे 50 पैशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुधारित आणेवारीत सर्व गावे 50 पैशांवर