नाशिक : चांदवडच्या शेतकऱ्यांचे स्वेच्छा मरणासाठी राष्ट्रपतींना पत्र

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कांद्याच्या निर्यातीसंदर्भात केंद्र सरकार उदासीन आहे. याचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. आज चार ते पाच रुपये किलो दराने कांदा विक्री होत असल्याने कांदा उत्पादनासाठी येणारा खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटातून सावरण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्वरित कांदा पिकाला …

The post नाशिक : चांदवडच्या शेतकऱ्यांचे स्वेच्छा मरणासाठी राष्ट्रपतींना पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडच्या शेतकऱ्यांचे स्वेच्छा मरणासाठी राष्ट्रपतींना पत्र